अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या एवढ्या शेतकऱ्यांना मिळणार नुकसाभरपाई..!

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या एवढ्या शेतकऱ्यांना मिळणार नुकसाभरपाई..! ११७ गावातील ८४ हजार हेक्टर क्षेत्र बाधित - ८४ हजार ६६० शेतकऱ्यांचे झाले नुकसान - २०१ जनावरे व पशुधन - ५८८ ठिकाणी झाली पडझड शेती नुकसानी संदर्भात महसूल विभागाचा पंचनामे पुर्ण वास्तव न्युज - ओमप्रकाश उढाण महाराष्ट्रासह जालना जिल्हा व घनसावंगी तालुक्यात १, २ सप्टेंबर रोजी भयानक अशी अतिवृष्टी झाली या अतिवृष्टीत घनसावगी तालुक्यातील ११७ गावातील ८३ हजार ७० हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे तर तालुक्यातील एकूण ८४ हजार ६६० शेतकऱ्यांचे शेती पिकाचे नुकसान झाले आह. तसेच २०० च्या वर पशुधन व जनावरे मृत्यूमुखी पडले यांबरोबरच ५८८ घरांची पडझड झाली असून नैसर्गिक आपत्ती मृत्यू झालेल्या तीन जणांपैकी एका जणाला आर्थिक मदत मिळालेली आहे. मागील वर्षी दुष्काळाच्या झळा सुचल्यानंतर यावर्षी मान्सूनच्या पावसाचं मे महिन्याच्या आगमन झालं परंतु तालुका भारत कोठेच दमदार पाऊस झाला नाही या जेमतेम पावसावरच शेतकऱ्यांनी खरीप पिकाची पेरणी लागवड केली होती तेव्हापासून तालुका भरात सतत जमतेमच पाऊस पडत होता या पावसावरच पिकाची मदार होती परंतु १, २ सप्टें...