अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !
✍️ वास्तव न्युज : ओमप्रकाश उढाण
अभिषेक हा ज्ञानदेव गिराम यांचा एकुलता एक मुलगा होता. आता अचानक अभिषेकचाही विजेच्या शॉक मुळे मृत्यू झाल्याने गिराम कुटुंबावर आकाश कोसळल्यासारखी वेळ आली आहे. या घटनेनंतर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरातील सर्वच नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे.
या दुर्घटनेबद्दल सर्वत्र तीव्र दुःख व्यक्त होत असून, ऐन गणपती विसर्जनाच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान या घटनेमुळे लाईन/लाईट चे काम करताना सर्वांनीच खबरदारी घेणे गरजेचे आहे तसेच लहान बालकांनी व युवकाकडे कुटुंबातील व्यक्तीने लक्ष देण्याची गरज आहे.
Comments
Post a Comment