घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
या बैठकीस विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, उच्च व तंत्र शिक्षण व संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, तसेच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
या अधिवेशनात राज्यातील महत्त्वाच्या विविध प्रश्नांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, महागाई, पावसामुळे निर्माण होणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीचा आढावा, तसेच विविध विधेयकांच्या मंजुरीसंबंधी महत्त्वाचे निर्णय घेण्यात येणार आहेत. विरोधकांकडून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जाईल, तर सरकारकडून आपल्या कामकाजाचा आढावा मांडला जाईल.
या पार्श्वभूमीवर पावसाळी अधिवेशन नेहमीप्रमाणेच राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे ठरणार असून, जनतेचे लक्ष या अधिवेशनात होणाऱ्या घडामोडांकडे लागले आहे.
Comments
Post a Comment